जिथे संकट, तिथे कविता जिवंत आहे
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-column-by-dr-5346804-NOR.html जिथे संकट, तिथे कविता जिवंत आहे रती सक्सेना या हिंदीतील जेष्ठ कवयित्री म्हणून सुपरिचित आहेत. मूळच्या राजस्थानच्या असलेल्या रतीजी मागील तीन दशकांपेक्षा अधिक काळ केरळमध्ये वास्तव्यास आहेत. संस्कृत, राजस्थानी, हिंदी, मल्याळी, इंग्रजी आदी भाषांच्या त्या जाणकार आहेत. ‘अथर्ववेद’ हा त्यांच्या विशेष आस्थेचा विषय आहे. अयप्पा पणीक्कर यांच्या कवितांचे रतीजींनी हिंदीमध्ये भाषांतर केले आहे. या भाषांतरासाठी त्यांना साहित्य अकादमीच्या
Read more